शस्त्रधारी देवता

आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.

गंगाजलात रोग निवारण करण्याची अद्भुत क्षमता

आयुर्वेदाच्या दृष्टीनेही गंगाजलात रोग निवारण करण्याची अद्भुत क्षमता आहे. रुडकी विश्वविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी गंगाजलावर काही संशोधन केले होते,

चित्रपटात दाखवलेल्या कृती करणार्‍यांवर बंदी नाही; पण ते दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी, हे हास्यास्पद आहे !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू आणि बंगाल येथील राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली आहे.’ (१०.५.२०२३)

अपघातात मृत्यू झालेल्यावर गुन्हा नोंद का ? 

‘कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील माणगाव-वाडोस मार्गावरून प्रवास करतांना आंबेरी येथे दुचाकीस्वार सीताराम भिकाजी शृंगारे (वय ६० वर्षे, रहाणार ओटवणे, सावंतवाडी) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.

मोकाट कुत्र्यांना पकडू न शकणारे महाराष्ट्र प्रशासन आतंकवाद्यांचा बंदोबस्त कधी करू शकेल का ?

‘४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.’

४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता होणे, हे गुजरात पोलिसांना लज्जास्पद !

 ‘गुजरातमधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा’च्या अहवालातून समोर आली आहे.’ 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या पर्वतप्राय कार्याचे ऋण फिटणे कदापि शक्य नाही ! – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना

‘नुसते ज्ञान लंगडे, तसेच नुसते कर्म आंधळे ! ज्ञानयुक्त कर्म हेच खरे श्रेयस्कर’, असा उपयुक्त संदेश देणार्‍या वीर सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.

इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

सावरकरांनी लोकांना आवाहन केले की, अखंड हिंदुस्थानला पाठींबा देणार्‍या हिंदु महासभेला निवडून द्या; परंतु लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अन् देशाची फाळणी झाली. तेव्हा प्रश्न होता पाकिस्तान कि अखंड हिदुस्थान ? आज प्रश्न आहे इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

एका धर्मप्रेमीने, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?’, यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्याचे दिलेले उत्तर अन् त्या विषयी झालेली त्याची विचारप्रक्रिया 

‘महाभारतातील युद्धात दुर्याेधनाकडे अफाट सैन्य होते आणि पांडवांच्या बाजूने केवळ भगवान श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण ‘पूर्णावतार’ आणि ‘सर्वशक्तीमान’ असल्याने त्याच्या कृपेमुळे पांडव युद्धात जिंकले.

देवळात प्रवेश नसतांना विठ्ठलाचे भक्त संत चोखामेळा अमर झाले !

आज संत चोखामेळा यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !