भाऊरायाची ओवाळणी !

‘लव्‍ह जिहादच्‍या या भयंकर संभाव्‍य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्‍यापासून रक्षण करण्‍याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !

पती-पत्नीमधील नात्‍याचा पाडवा !

हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्‍याची वाटचाल केली, तर या नात्‍यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्‍ठता टिकून राहील. या भक्‍कम नात्‍याच्‍या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्‍ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !

फटाक्‍यांचा पर्यायही नकोच !

सध्‍या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्‍या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्‍यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्‍याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्‍यां’ची आतषबाजी करण्‍यात यावी…

‘दिवाळी पहाट’चे बाजारीकरण !

दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध केला, त्‍याचे प्रतीक म्‍हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून सडा-रांगोळी काढून घराभोवती दिवे लावून मंगलमय वातावरणात आई मुलांना ओवाळते.

भ्रष्‍टाचार मुक्‍तता !

विविध कामांच्‍या निमित्ताने पंचायत समितीत येणार्‍या लोकांकडून कागदपत्रांवर पुढील प्रक्रिया जलद होण्‍यासाठी शासकीय अधिकार्‍यांना अनेकदा प्रलोभने देण्‍याचे प्रकार होतात.

‘इ-कचर्‍या’ची समस्‍या !

सध्‍याच्‍या काळात इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंची निर्मिती भरमसाठ वाढलेली आहे. त्‍यामध्‍ये संगणक, भ्रमणसंगणक, दूरदर्शन संच, ध्‍वनीयंत्रणा यांसह अनेक वस्‍तू असतात.

महान सनातन धर्मपरंपरा !

आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत.

‘रेडिमेड’ दिवाळी !

पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत.

मुंबईतील भयावह वाढती वाहनसंख्या !

‘हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे म्हणणारे कथित पर्यावरणवादी मुंबईसह देशात वाढत्या प्रदूषणावर काही उपाययोजना सांगणार का ?

जुन्‍या टॅक्‍सीला ‘अलविदा !’

काळानुरूप होणारे हे पालट प्रवाशांच्‍या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी वयस्‍कर मुंबईकरांच्‍या मनात प्रिमिअर पद्मिनीच्‍या टॅक्‍सीचे स्‍थान अढळ राहील; कारण मुंबई कात टाकत असली, तरी जुन्‍या स्‍मृती कित्‍येकदा आनंद देऊन जातात !