५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील (वय ४ वर्षे) !

‘फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) !

‘अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे आई-वडील आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. दीक्षा श्रीपाद सामंत (वय ४ वर्षे) !

चि. दीक्षा सामंत हिची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिची आई, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वेदांग श्रीकर रेळेकर (वय ८ वर्षे) !

कु. वेदांग श्रीकर रेळेकर यांच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कोजागरी पौर्णिमा

‘आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, असे म्हणतात. मंगळवार, १९.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ७.०४ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते.

कोजागरीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने केलेल्या रासक्रीडेचे महत्त्व !

‘श्रीमद्भागवतानुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये गोपींसह रासक्रीडा केली. भक्तीशास्त्रामध्ये या रात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीमद्भागवतामध्ये दशम् स्कंधामध्ये ‘रासपंच्याध्यायी’ नावाने ५ अध्यायांमध्ये आहेत, जे भागवताचे ५ प्राण मानले जातात. या ५ अध्यायामध्ये रासक्रीडेची कथा येते.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. कृष्णप्रिया किशोर दुसाने (वय ९ वर्षे) !

कु. कृष्णप्रिया किशोर दुसाने याच्याविषयी त्यांच्या काका श्री. राजेंद्र दुसाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (ठाणे) येथील चि. श्रिया अमोल पाटील (वय २ वर्षे) !

चि. श्रिया पाटील हिची आत्या सौ. दीपा मछिंद्र म्हात्रे यांना कु. श्रियाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?, शरद ऋतूतील इतर आचार, सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार आणि आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे पुढील लेखात जाणून घेऊया…..

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक अन् संत यांच्यावर होणारा परिणाम

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली व निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.