
कोल्हापूर – निपाणी येथील १३ युवक राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणक्षेत्र येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील गणेश चंद्रकांत कदम (वय १८ वर्षे) आणि प्रतीक पाटील (वय २२) हे दोघेजण पाय घसरून पडल्याने वाहून गेले आहेत. हे दोघे मृत्यूमुखी पडल्याचे प्रशासनाने घोषित केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलीस कर्मचारीही त्यांचा शोध घेत आहेत.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !