गोव्यात ७४.३२ टक्के, तर महाराष्ट्रात ५५ टक्क्यांहून अधिक मतदान !

नवी देहली – ७ मे या दिवशी लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडला. यांतर्गत देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील ९३ लोकसभा जागांसाठी मतदान करण्यात आले. यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, छत्तीसगड, गुजरात, दादरा आणि नगरहवेली, दमण अन् दीव, तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत, तसेच केंद्रशासित प्रदेशांत मतदान पार पडले. या वेळी सर्वाधिक आसाम राज्यात ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर सर्वांत अल्प मतदान महाराष्ट्रात (५३ टक्क्यांहून अधिक) झाले. गोव्यात ७४ टक्क्यांहून अधिक, तर शेजारील कर्नाटकात ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ