मुसलमान तरुणींचा जिहाद !

भ्रष्‍टाचार आणि आतंकवाद रोखू न शकणे, हे स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांतील सर्व सरकारांना अत्‍यंत लज्‍जास्‍पद !

धर्मांध मुसलमान पुरुष जिहादकडे आकर्षित होऊन विध्‍वंसक तथा हिंदुविरोधी कारवाया करत असल्‍याच्‍या घटना देशात वेळोवेळी घडत असतात. त्‍या आता इतक्‍या नित्‍याच्‍या झाल्‍या आहेत की, कुणालाही त्‍याचे काहीही वाटेनासे झाले आहे. त्‍याचाच परिपाक म्‍हणून अलीकडे धर्मांध मुसलमान महिलाही धर्मांध पुरुषांच्‍या बरोबरीने उघडपणे जिहाद करू लागल्‍या आहेत. उत्तरप्रदेशमधील नवरात्रोत्‍सवात त्‍याचा पुन्‍हा एकदा प्रत्‍यय आला. बस्‍ती (उत्तरप्रदेश) येथील चौरी बाजारात ‘सिंहवाहिनी दुर्गापूजा समिती’ने आयोजित केलेल्‍या नवरात्रोत्‍सवात भजन चालू होते. त्‍या वेळी रात्री २ वाजण्‍याच्‍या सुमारास एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्‍यावर काळे कापड फेकले. या तरुणीने गायकाकडून ध्‍वनीक्षेपक खेचण्‍याचा प्रयत्न करत ‘इस्‍लाम झिंदाबाद’, ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्‍या !

वास्‍तविक मुसलमान महिला पूर्वीपासून जिहाद करत होत्‍याच; परंतु ते कधी फारसे समोर आले नाही. ज्‍याप्रमाणे चोराचा मूकसंमतीदारही चोरच असतो, त्‍याप्रमाणे बहुतांश मुसलमान घरातील पुरुषाच्‍या जिहादी कृत्‍यांकडे दुर्लक्ष करणे आणि त्‍यांवर पांघरूण घालणे, हाही मुसलमान महिलांचा जिहादच आहे. वर्ष १९९० मध्‍ये इस्‍लामच्‍या नावाखाली काश्‍मीर खोर्‍यातून एका रात्रीत साडेचार लाख हिंदूंना काश्‍मीरबाहेर हाकलून देण्‍यात आले. सहस्रो हिंदूंच्‍या अत्‍यंत निर्दयीपणे हत्‍या करण्‍यात आल्‍या. असंख्‍य हिंदु महिलांवर बलात्‍कार करण्‍यात आले. हिंदूंची शेकडो प्राचीन मंदिरे पाडण्‍यात आली. या सर्व हिंदुविरोधी कृत्‍यांसाठी मुसलमान महिलाही मूकसंमत्तीदार म्‍हणून तितक्‍याच दोषी आहेत. त्‍यापुढील काळात अनेक ठिकाणी झालेल्‍या दंगलींतही धर्मांध मुसलमान महिलांनी मूकसंमतीदाराची आणि दोषींना पाठीशी घालण्‍याचीच भूमिका बजावली; कारण दंगलींत ज्‍या मुसलमानांच्‍या घरांवरून हिंदूंच्‍या मिरवणुकांवर दगडफेक केली जाते, त्‍या घरांतील मुसलमान महिला याविषयी कधी चकार शब्‍दही काढत नाहीत. हल्ली तर अशा दगडफेकीत मुसलमान महिलाच प्रत्‍यक्ष पुढाकार घेत असल्‍याची अनेक उदाहरणे आहेत. ‘या जिहादमध्‍ये मुसलमानांच्‍या सर्व वयोगटांतील महिलांचा सहभाग असतो’, असे म्‍हटल्‍यास अतिशयोक्‍ती ठरू नये. स्‍वतःच्‍या महाविद्यालयीन हिंदु मैत्रिणीला मुसलमान तरुणाच्‍या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अर्थात् लव्‍ह जिहादमध्‍ये फसवण्‍यात मुसलमान तरुणींची महत्त्वाची भूमिका असते. काही मासांपूर्वी प्रदर्शित झालेल्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटात याचे सविस्‍तर चित्रण करण्‍यात आले आहे. मुसलमान तरुणींच्‍या या जिहादमुळे आतापर्यंत सहस्रो हिंदु तरुणींचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त झाले आहे. हे सर्व पहाता मुसलमान महिलांचा जिहाद हा मुसलमान पुरुषांपेक्षा अधिक धोकादायक असल्‍याचे सिद्ध होते; कारण मुसलमान पुरुषांचा जिहाद हा दृश्‍य, तर मुसलमान महिलांचा जिहाद अदृश्‍य स्‍वरूपात आणि म्‍हणूनच घातक असतो. आता त्‍याही एक पाऊल पुढे जाऊन मुसलमान महिला हिंदूंच्‍या मिरवणुकांवर दगडफेक करू लागल्‍या आहेत. एवढे होऊनही पुरोगामी, काँग्रेसवाले, साम्‍यवादी, तसेच विदेशी मानवतावादी संस्‍था या ‘भारतात अल्‍पसंख्‍य असुरक्षित आहेत’, ‘बहुसंख्‍यांकांकडून त्‍यांच्‍यावर आक्रमणे होतात’, असे खोटेच वृत पसरवत असतात. या सर्व गोष्‍टींना गेल्‍या ७५ वर्षांतील सरकारांचे मुसलमानप्रेम कारणीभूत आहे. आतापर्यंतच्‍या एकाही सरकारने कधी वरील कृत्‍यांसाठी धर्मांधांना जन्‍माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केलेली नाही. त्‍याची फळे हिंदूंना भोगावी लागत आहेत. हिंदूंना यातून सुटायचे असेल, तर स्‍वहिताचे राज्‍य अर्थात् हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याविना पर्याय नाही. प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासह प्राचीन हिंदु राजांनी हे करून दाखवले आहे. त्‍यामुळे आता केवळ हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या गोष्‍टी करून चालणार नाही, तर त्‍यासाठी आश्‍वासक पावले टाकावी लागतील. ती वेळीच टाकली नाहीत, तर हा देवादिकांचा देश क्रूर धर्मांधांच्‍या हातात जायला वेळ लागणार नाही आणि पुढील शेकडो वर्षे आपण पुन्‍हा गुलामगिरीच्‍या जोखडात अडकू !