वर्ष २०२३ मध्ये नव्या भारताची निर्मिती झाली !

देहली – युपीएच्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारच्या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नव्हते. अशा प्रकारची अवस्था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर मागच्या नऊ वर्षांमध्ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला. कुठल्याही प्रकारे एकही डाग या सरकारवर कुणीही लावू शकले नाही. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभी केली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी हे वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले…
१. या देशात विविध योजना मोदींच्या नेतृत्वात चालू झाल्या, त्याचा अनेकांना लाभ मिळाला.
२. वर्ष २०१४ पूर्वीचा भारत वेगळा होता. वर्ष २०२३ मध्ये आम्ही नव्या भारताची निर्मिती पहात आहोत.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त