नवी मुंबई, १६ मे (वार्ता.) – सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळून आले आहे. याची महापालिकेकडून त्वरित नोंद घेऊन संबंधित सोसायटीची पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे. २ दिवस पाणी अतिशय अल्प येत असल्याने टाकीची पहाणी केली असता वरील प्रकार उघड झाला. या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाच्या ज्या कर्मचार्यांनी कामात हलगर्जीपणा केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख विसाजी लोके यांनी केली आहे. ४ दिवसांपूर्वीच सानपाडा विभागाला पाणीपुरवठा करणार्या जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली होती.
सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळले !
नूतन लेख
- सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायभरणी कार्यक्रम !
- नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !
- भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
- गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !