मुंबई – कुणीही कायदा हातात घेऊ नका. सामाजिक माध्यमांवर कोणतीही पोस्ट लिहितांना काळजीपूर्वक आणि भान ठेवून पाठवा. पोस्ट पाठवतांना सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. कायदा हातात घेणार्यांवर, तसेच सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि शेवगाव येथील दंगलींच्या पार्श्वभूमीवर दिली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नूतन लेख
- राज्याच्या शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी !
- कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !
- बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !
- माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप
- राज्यातील ग्रंथालये बंद पडण्याची स्थिती !
- राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती तातेड यांच्याकडून पोलिसांना समन्स !