१. आश्रमात आल्यावर अनुभवलेली सात्त्विकता मी इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवलेली नाही !
‘मी असा आश्रम पूर्वी कुठेही पाहिला नाही. आश्रमात आल्यावर मी जी सात्त्विकता अनुभवली, ती दुसर्या कोणत्याही ठिकाणी अनुभवली नसेल. आम्ही जसजसे आश्रमात फिरू लागलो, तसतशी माझ्या मनाची स्थिती पालटत गेली आणि ‘माझा भाव जागृत झाला.’
– श्री. जितेंद्र प्रकाश मोरे, अध्यक्ष, शिव आरती संघटन, नांदुरा, जिल्हा बुलढाणा. (१३.६.२०२२)
२. आश्रमात आल्यावर ‘मी माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले !
‘आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे’, असे मला वाटते. आश्रम पहातांना ‘या आश्रमाशी माझा जुना संबंध आहे’, असे मला वाटत होते. ‘मी माझ्या माहेरी आलो आहे, माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले.’
– श्री. मदन पांडुरंगजी तिरमारे, प्रचारक, श्री गजानन महाराज सेवा समिती, अमरावती, महाराष्ट्र. (१३.६.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !