एखादा भ्रष्टाचार, दंगल, तसेच अन्य घटनांच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना करणे आणि वारंवार मुदत वाढवून वेळकाढूपणा करणे, ही प्रशासनाची कामाची पद्धतच झाली आहे. यातून प्रशासनाचा म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा वाया जातो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही व्यवस्था पालटण्यासाठी ठोस भूमिका घेणे अपेक्षित आहे !
प्रशासनाचा कारभार
नूतन लेख
भीष्माचार्यांचा अंतसमय !
…तिला आपण अंधश्रद्धा असे म्हणू शकत नाही !
देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ
नारीचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !
राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय !