जीवनातील मूल्यांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक !

एक वेळ धन नसले, तरी चालण्यासारखे आहे; पण या मौल्यवान गोष्टी जर आपण डोळ्यांच्या आड केल्या, तर तेच खरे निर्धन असण्याचे लक्षण होय.

(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योती’, सप्टेंबर २०१२)