
पुणे – केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगारांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात कामगार नेते कैलास कदम, इरफान सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर प्रशासनाच्या संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई मीनाक्षी प्रभु राळे यांनी यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !