शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाविषयी शिक्षण विभागाची आढावा बैठक

कोल्हापूर – राज्यशासनाच्या निर्देशानुसार चालू असलेली प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आणि विद्यार्थी अन् पालक यांची फसवणूक किंवा लूट होऊ न देण्याचे दायित्व शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आहे. अतिरिक्त शुल्क, इमारत निधी, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची लूट खपवून घेणार नाही. विनादेणगी पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये, अशा सूचना ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. शाळा-महाविद्यालयीन प्रवेशाविषयी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान