शारीरिक त्रासावर मात करून आनंदाने अखंड सेवारत रहाणारी कु. आरती सुतार !

‘वर्ष २००९ पासून कु. आरती सुतार ही दैनिकाशी संबंधित सेवा करत आहे. ती संगणकावर टंकलेखन आणि इतर सेवा करते. तिचा हात दुखतो, तरीही ती हाताला कापड बांधून आनंदाने सत्सेवा करते. हात दुखत आहे; म्हणून तिचा त्रागा झाल्याचे मला कधीच जाणवले नाही.

डॉ. विलास आठवले यांची देवभूमीतील समाजसेवेची चार तपे

‘उत्तराखंडमधील उत्तर काशी आणि गुप्तकाशी परिसरांतील अनेक गावांना आज एका देवदुताचा मदतीचा हात मिळाला आहे. त्याचे नाव डॉ. विलास आठवले, असे आहे.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

साधकांना अंतर्मुख करून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालणारे अन् अखंड भावावस्थेत असलेले सनातनचे ७५ वे समष्टी संतरत्न पू. रमानंद गौडा !

पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात.

भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)

‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आनंदी रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या नाशिक येथील (कै.) सौ. दीपाली आव्हाड (वय ५५ वर्षे) !

नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी !

श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील एका सूत्राविषयी श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७७ वर्षे) यांचे झालेले चिंतन

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.