पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ !
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ‘रिजन ट्रस्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !
यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्यावर सरकार अन्वेषणाचे आदेश देते, अन्वेषण समित्या नेमल्या जातात; मात्र त्यांचे पुढे काय झाले ? किती जणांवर कारवाई झाली ? हे कधीच समोर येत नाही.
अभूतपूर्व उत्साहात आणि ‘जय जिनेन्द्र’च्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेने गेले १६ दिवस चालू असलेल्या ‘दशलक्षण षोडशकारण आणि दशलक्षण’ महापर्वाची सांगता झाली.
श्री. राजेंद्र तोरस्कर म्हणाले, ‘‘मराठा समाजाची न्याय्य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
‘कोल्हापूर प्रेस क्लब’, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ३ ऑक्टोबरला ‘हेल्मेट’ (शिरस्त्राण) वितरण करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.
या कृतींमुळे भाविकांना विसर्जन करण्यासाठी साहाय्य झाल्यामुळे श्री गणेशभक्तांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याचा आनंद मिळाल्यामुळे वातावरण सकारात्मक झाले. ‘हे सर्व श्री गणेशाच्या कृपेने झाले’, असे ‘भगवा रक्षक’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने अनंतचतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळाच्या स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावर मंडळातील अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शाळ, श्रीफळ आणि हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.
प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्याने हे प्रकार थांबत नाहीत. त्यासाठी लाच मागणार्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !