‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यानंतर वडिलांचे मद्याचे व्यसन सुटणे
मी आणि माझी आई ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्ही करत असलेल्या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले.
मी आणि माझी आई ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्ही करत असलेल्या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले.
मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्या वेळी आमच्या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.
मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्साह वाटू लागला.तेव्हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’
आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक कृती करतांना श्रीकृष्णाशी बोलते. ‘तो आपल्या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्येक कृती करते. ती प्रत्येक कृती त्याला विचारून आणि सांगून करते.
कु. पद्मनाभ जिथे जाईल, तिथे सर्वांना आपलेसे करतो. तो सर्वांची विचारपूस करतो. तो इतरांना साहाय्य करतो. त्याला गोमाता अतिशय आवडते.
‘सनातनच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांचे ४ आणि ५ जुलै २०२३ या दिवशी वर्षश्राद्ध झाले. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने केलेल्या स्वयंपाकाच्या सेवेत साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
‘११.५.२०२३ या दिवशी होणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुदेव रथात बसणार होते. ‘विविध ठिकाणांहून आलेल्या सर्व साधकांना गुरुदेवांचे दर्शन व्हावे..
‘ऑक्टोबर २०१६ पासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्संग घेत आहेत. त्या भावसत्संग घेत असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
माझ्या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी त्यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्या जीवनात नसते, तर माझा जन्मच झाला नसता.
‘आपल्याला संतांना ओळखायचे असेल, तर भाषा, वेश आणि त्यांचे एकंदर वागणे यांवरून संतपदाचे लक्षण ठरवता येणार नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्हणून समजावी.’