नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.
‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’
आम्हाला लांबूनच दिव्य रथाचे दर्शन झाले. त्या वेळी आमच्या देहात आनंदाच्या लहरी निर्माण होऊ लागल्या.
‘भावप्रयोग चालू असतांना सभागृहात हनुमंत येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘तो येत आहे, असे दिसत नव्हते; पण त्याच्या पावलांचे ठसे लादीवर उमटत आहेत’, असे मला दिसत होते.
‘एका साधिकेने मला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि श्री हनुमान या देवतांविषयी आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्या ऐकून ‘आपणही या देवतांच्या दर्शनाला जाऊन देवाशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करूया’, असा विचार माझ्या मनात आला …
धान्याचा अभ्यास करण्याची सेवा मिळाल्यावर मनाचा संघर्ष झाला; पण सहसाधिकांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन दिले. ‘या सेवेतून देव घडवत आहे’, हे लक्षात आले आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती अनुभवून कृतज्ञता वाटणे
जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.
मला ‘अमेरिकेला जाता न आल्याचे दुःख झाले असले, तरी ते माझ्या भल्यासाठीच होते’, असे आता प्रकर्षाने जाणवते. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या.