परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गणपति उंदरावर, सरस्वती मोरावर आणि लक्ष्मी कमळावर बसते, म्हणजे त्यांचे सू्क्ष्म शरीर किती हलके असेल, याची कल्पनाही करता येत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर सिद्ध करणार्‍या सद्गुरु (सौ.) सखदेवआजी !

वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्रीविष्णूच्या ‘श्रीजयंतावतारा’चे कार्य आणि वैशिष्ट्ये !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले श्रीमहाविष्णूचे अवतार आहेत’, असे सप्तर्षि, भृगु ॠषि आणि अत्रि ॠषि यांनी नाडीपट्ट्यांत लिहिले आहे. अनेक संतांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाविषयी सांगितले आहे, तर सप्तर्षींनी परात्पर गुरूदेवांना श्रीविष्णूचा ‘श्रीजयंतावतार’ असे म्हटले आहे. अशा जयंतावताराची वैशिष्ट्ये आणि त्याचे कार्य जाणून घेऊया.

ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय तळमळ !

‘जुलै २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘लुंगी’ (मुंडू) या वस्त्राच्या संदर्भातील एका प्रश्‍नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानातून मिळवण्याचा निरोप दिला होता. त्या प्रश्‍नाच्या मिळालेल्या उत्तरावर त्यांनी २२ उपप्रश्‍न विचारले आणि पुढे त्या उत्तरांवरही विविध प्रश्‍न विचारले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भ्रमणभाषमधील दैनिक ‘सनातन प्रभात’चे नूतन ‘अ‍ॅप’ दाखवतांना साधकाने अनुभवलेली त्यांची सर्वज्ञता !

‘प.पू. गुरुदेवांना ‘सनातन प्रभात’चे अंतिम टप्प्यातील नूतन Android Mobile App एका साधकाने दाखवले. परात्पर गुरुदेव स्वतः भ्रमणभाष वापरत नाहीत, तरीही भ्रमणभाषमधील ‘अ‍ॅप’ बघतांना त्यांनी निवडक प्रश्‍न विचारले. त्यांचे प्रश्‍न तांत्रिक होते.