पाकिस्तानी कलाकार हवेत कशाला ?

साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे.

गरिबांच्या शिध्यावर वक्रदृष्टी !

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखभर कर्मचार्‍यांनी ‘आनंदाच्या शिध्या’सह विनामूल्य धान्य उचलल्याचे निदर्शनास आल्यावर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने कर्मचार्‍यांच्या नावाची…

‘स्क्रीन’ पहाण्याची वेळ ठरवा !

भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ पहाण्याची वाढत असलेली वेळ, ही एक गंभीर समस्या झाली आहे. याचा परिणाम सर्वांच्या सर्वांगीण विकासावर तर होतच आहे; पण विशेषकरून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर ..

विवाह भोजनातील काटकसर !

‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत.

संपलेली संवेदनशीलता !

इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ प्रसिद्धीसाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक करणे, म्हणजे तिच्यामध्ये ‘जीवन, मृत्यू यांविषयी काही संवेदनशीलताच नाही’, असेच म्हणावे लागेल. तसेच गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता असे दायित्वशून्य वागणे, हेही गंभीर आहे.

‘व्हॅलेंटाईन वीक ?’

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !’, असे कवी मंगेश पाडगावकर यांनी कवितेतून सांगितले असले, तरी सध्याच्या प्रेमातसुद्धा बरेच प्रकार निर्माण झाले आहेत.

स्वयंपूर्ण खेडी !

राजस्थानमधील २५ गावांनी आपली गावे गुन्हेगारीमुक्त करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्र सरकारही हा आदर्श घेऊन गावे गुन्हेगारीमुक्त करण्याचा प्रयत्न करू शकते.

‘केक’चा वाढता प्रभाव !

आहारशास्त्रानुसार नेहमी ताजे अन्न खावे. आनंदाच्या क्षणी तर शिळे अन्न मुळीच खाऊ नये. भारतीय संस्कृतीनुसार शिजवलेल्या अन्नावर शस्त्र फिरवणे अशुभ मानले जाते आणि आनंदाच्या क्षणीच आपण नकळतपणे अशुभ कार्य करतो.

देवतांचे मंदिरच !

व्यक्ती आणि देवता यांत भेद आहे. देवीदेवतांना कधी मरण असते का ? देवता हे एक तत्त्व असते. देवता या अविनाशी आहेत. म्हणून स्मारक हे व्यक्तींसाठी निर्माण करणे योग्य आहे.

स्त्रियांचा सन्मान !

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत आहे. राज्य मंत्रीमंडळानेही यास मान्यता दिली आहे. राज्यात नाव लिहितांना स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव …