श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते
१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.
१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.
‘पॅलिंड्रोम’ (Palindrome) म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार, वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी उलट-सुलट कशीही वाचली, तरी सारखीच रहाते (शेवटाकडून आरंभाकडे वाचत गेेले, तरी पालटत नाही) मराठीत त्याला ‘विलोमपद’ म्हणतात.
‘भारतात जात, वर्ग, धर्म इत्यादींविषयी विशिष्ट गट आणि पक्ष यांच्याकडून कितीही प्रक्षोभक वा द्वेषयुक्त (हेट स्पीच) भाषणे केली जात असली, तरी त्यावर लोकशाहीची तिन्ही अंगे (प्रशासन, पोलीस आणि संसद) मौन बाळगतात,
अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !
भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. जगात अनेक देशांमध्ये परस्परांत शत्रुत्व आहे; पण भारताचे या सर्वांशी चांगले संबंध आहेत.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या कुलदीपकाने सनातन धर्माला विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची उपमा देऊन अपमान केला.
आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.
मुलांवर संस्कार करणे तर दूरच; पण लहानपणापासून मुलांमध्ये पालकांविषयी जो विश्वास, प्रेम, आधार आणि आदर आवश्यक असतो, तोही ते करू शकलेले नसतात. नात्यातील हा दुरावा सहन न झालेले मग ‘डिटेक्टिव्ह नेमणे आहे’, या विज्ञापनांचे ग्राहक बनतात !
देहली येथे चालू असलेल्या ‘जी-२०’ च्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने…
‘गांजा, हेरॉईन, नार्कोटिक्स, ‘कॉन्ट्रँबँड आर्टिकल्स’ इत्यादी अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन द्यायचा कि नाही ? याविषयी मेघालय उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय यांचे एकमेकांविरुद्ध भिन्न निकालपत्र आले.