भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन रहित करावे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
हिरवे अल्पसंख्यांक ही भाजपची मतपेटी नाही. भाजपने अल्पसंख्यांक धर्माच्या दबावाखाली टी. राजा सिंह यांना निलंबित करणे दुर्दैवी आहे !
हिरवे अल्पसंख्यांक ही भाजपची मतपेटी नाही. भाजपने अल्पसंख्यांक धर्माच्या दबावाखाली टी. राजा सिंह यांना निलंबित करणे दुर्दैवी आहे !
ज्यांच्या मागणीमुळे विधीमंडळाच्या कामकाजाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला, असे विधीमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव करण्यात आला.
हिंदूंच्या संघटितपणाचाच हा परिणाम ! सर्वत्रचे हिंदू अशा प्रकारे संघटित झाले, तर हिंदूंच्या सण-उत्सवांना विरोध करण्याचे कुणाचेही धारिष्ट्य होणार नाही !
भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना केली होती. त्यावर शासनाच्या वतीने शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १०० टक्के, तर अन्य विविध विभागांतील ५० टक्के जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
विधान परिषदेमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभात्याग केला.
सोलापूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. संजय साळुंखे, तर सचिवपदी श्री. अमर बोडा यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक
समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.
सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात २१ ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या विनामूल्य नेत्र चिकित्सा शिबिराचा १८९ रहिवाशांनी लाभ घेतला.