ठाणे, २९ डिसेंबर (वार्ता.) – भिवंडी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेच्या अंतर्गत महानगरपालिकेने बंदी घातलेले ८०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच संबंधित दुकानदारांकडून ३५ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवंडी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत ‘प्लास्टिकमुक्त भिवंडी’ करण्याचा संकल्प केला आहे.
भिवंडी येथे ८०० किलो प्लास्टिक जप्त !
नूतन लेख
- छत्रपती संभाजीनगर येथील बार आणि मद्य दुकानांची संयुक्त पडताळणी करा ! – जिल्हाधिकार्यांचे आदेश
- छत्रपती संभाजीनगर येथे साहाय्यक अभियंता निलंबित !
- ‘ऑन ड्युटी’ मद्याचे सेवन केले जाते का ? – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
- मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्या तरुणाला जमावाची अमानुष मारहाण !
- मोरजी समुद्रकिनार्याला ध्वनीप्रदूषणाचा धोका !
- कुडाळ येथे गोदामातील धान्याला लागलेल्या किडीमुळे ग्रामस्थांना त्रास