मुंबई – घाटकोपर ते वर्सोवा या मुंबई मेट्रो १ च्या तांत्रिक कारणामुळे मेट्रोची सेवा ठप्प झाली होती. असल्फा ते जागृतीनगर या स्थानकादरम्यान मेट्रो बंद पडली होती. मेट्रोची दारे बंद होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबून रहावे लागले. त्यामुळे मुंबई मेट्रो जवळपास २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होती.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा : दरवाजे उघडेच
मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा : दरवाजे उघडेच
नूतन लेख
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन