हवामान विभागाचे अनुमान !

मुंबई – बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन महाराष्ट्रात ५ सप्टेंबरपासून पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतीसाठी पाऊस आवश्यक आहे; मात्र राज्यात काही दिवस पाऊस पडलेलाच नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाच्या अभावापुढे राज्यात पाणीटंचाईचे संकटही ओढवले आहे.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ