काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय

काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापिठे स्थापून हिंदुविरोधी विचारधारा समाजात रूजवली आहे. तिचाच परिणाम आहे की, आज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहे. त्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे.

– अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक