अरुणाचल प्रदेशमध्ये धर्मांतराची गंभीर समस्या !

‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या आहे. काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्या जातीत होते, त्यांना मिळणारा लाभ उठवतातच. त्यासह धर्मांतर झाल्यानंतर अल्पसंख्यांक होण्याचाही लाभ उठवतात. त्यामुळे ‘धर्मांतरासमवेत संस्कृतीही धोक्यात येते.’

– कुरु थाई, अरुणाचल प्रदेश