
मुंबई – महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. २४ डिसेंबर या दिवशी कोरोनाच्या कालावधीमध्ये वृत्तसंकलन करणार्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांकडून ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मधल्या काळात समाजात मानसिक आरोग्याचा प्रश्नही भेडसावत असल्याचे दिसून आले. माझ्यावरही प्रचंड दडपण होते; पण लढण्याविना पर्याय नाही.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !