‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या लेखाचा पहिला भाग वाचून श्री. माधव भातखंडे यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

दादर, मुंबई येथील श्री. माधव भातखंडे यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या लेखासंदर्भात त्यांना समजलेला विषय सारांशरूपाने पुढे दिला आहे.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे नांदेड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर !

‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर यांच्याविषयी साधिका श्रीमती सुरेखा सरसर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरूंप्रतीचा अपार भाव, नम्रता, अल्प अहं यांमुळे आता त्यांची पुढची प्रगती जलद गतीने होणार आहे. आपण सर्वांनी आजींकडून शिकूया आणि त्यांचे गुण आचरणात आणूया.

आनंदी, प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करणारे पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) आणि साधकांना परिपूर्ण घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्यामुळेच आम्हाला ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळत आहे आणि आपण आम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावरून घेऊन जात आहात. या मार्गावर आपण आम्हा सर्व साधकांच्या समवेत आहात, हाच आमच्या मनुष्य जन्मातील खरा आनंद आहे.’

कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्मुखता वाढल्याने मायेतून अलिप्त झालेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) !

संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावण्याविषयी सांगितलेली सूत्रे

ध्यान लावणे ही आपल्या जीवात्म्याची साधना आहे. शरिराची साधना नाही; म्हणून तो जीवात्मा ईश्वरी आनंदात मग्न झाला की, ते शरीर कितीही दिवस समाधी स्थितीत रहाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.

कठोर साधनेचे महत्त्व !

बहिणाबाईंनी जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले