आरोपींची कितीही माहिती गोळा केली, तरी पोलिसांचा भ्रष्टाचार संपल्याविना तिचा काही उपयोग नाही !

दोषी आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचे हात आणि पाय यांचे ठसे, छायाचित्र, डोळ्यांचे पडदे, हस्ताक्षर, भौतिक आणि जैविक नमुने, तसेच त्यांच्या विश्लेषणाची माहिती गोळा करण्याचे अधिकार पोलिसांना मिळणार आहेत.

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

संसदेतील कोणत्याही कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणेच मंदिर चालले पाहिजे. हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे.

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अन्य वस्तूंचेही भाव वाढण्याची शक्यता आहे.

ताणतणाव अल्प करण्यासाठीचा उपाय

‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत’, हे लक्षात ठेवून वाटचाल केली, तर ताण येत नाही. राग आणि क्रोध आवरा, स्वतःला सावरा. राग शमवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक असते;

हिंदू समाजाला स्वतःचे हिंदु राष्ट्र का हवे ?

जर सर्व स्वतंत्र जातींची स्वतःची राष्ट्रे आहेत, उदा. इंग्रज, फ्रेंच, जर्मन, चिनी, जपानी या लोकांची आपापली राष्ट्रे आहेत, तर हिंदूंना हिंदूंचे ‘हिंदू राष्ट्र’ का नको ?

काँग्रेसवाल्यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचा द्वेष !

काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिशांची ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ची (सत्ता हस्तांतरणाची) तडजोड करतांना सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यानंतरही जिवंत वा मृत सापडल्यास त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात देण्याचा अलिखित करार केला. हे सर्व जनतेपासून लपवण्यात आले.’

३२ वर्षे काहीही न करणाऱ्यांनी ‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे’, असे बोलणे हा केवळ देखावाच आहे !

काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला एका मुख्यमंत्र्यांनी खोटे म्हणणे, हे लोकशाहीला अशोभनीय !

हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद

‘गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून, फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे.’

भारतीय पंचांगाचे महत्त्व !

‘एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीय यांना विचारले, ‘‘कोणत्याही प्रकारचे निमंत्रण न देता इतका मोठा जनसमुदाय कुंभमेळ्यासाठी कसा येतो ?’’ त्यावर पं. मदनमोहन मालवीय म्हणाले, ‘‘केवळ सहा आणे (त्या काळातील साधारण ३५ पैसे) मूल्य असलेले पंचांग वाचून !’’

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्याकडून होणारे न्यायनिवाडे यांमध्ये असणारी तफावत !

‘उच्च न्यायालयाच्या सर्व सन्माननीय न्यायमूर्तींना राज्यशासनाकडून सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. एवढ्या सुविधा मिळूनही नि:पक्षपाती न्यायदानाचे दृश्य परिणाम जनतेला क्वचितच निदर्शनाला येतात.