व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !
व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.
व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.
दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत.
व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.
‘प्रत्येक २० मिनिटांनी न्यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्यांनी प्रत्येक २० मिनिटांनी न्यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्हा उभे रहावे.’
‘२०-२०-२० चा नियम’ ! ‘केवळ एवढे केल्याने डोळ्यांवरील ताण लक्षणीय रितीने न्यून झाला’, असे संशोधनामध्ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्कळ परिणामकारक असल्याने सर्वांनीच आचरणात आणावी.’
गंभीर रुग्णांना ओळखून त्यांच्यावर प्रथमोपचार केले पाहिजेत. यासाठी आवश्यक असे ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्यक आहे.
‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी चूर्ण’, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी. ही चटणी जेवणात मधे मधे खावी.
‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्यात उकळून वाफारा घ्यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्यावा. असे ३ ते ५ दिवस करावे.
प्रत्येक वैद्याने कोणत्याही एका आवडीच्या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्ययन करावे. त्या विषयातील ‘सुपरस्पेशालिस्ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्वतः आत्मविश्वासाने आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा करावी.