भगवंताच्याही नेत्रांत अश्रू यावे, अशी भक्त आणि भगवंत यांची दिव्य भेट !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यामधील रथाचे महत्त्व पहाता ‘या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून भगवंत भक्तांच्या अधिक जवळ आला आहे’, ही अनुभूती या दिवशी सहस्रो साधकांनी घेतली.