सौ. रंजना गडेकर यांना त्यांची आत्या सौ. रोशनी बुडगे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे

‘माझी आत्या (सौ. रोशनी (ललिता) बुडगे (वय ५९ वर्षे) (ओटवणे, सावंतवाडी) हिचे ७.१२.२०१९ या दिवशी निधन झाले. माझ्या आत्याने जीवनात पुष्कळ त्रास भोगला आहे. ३५ वर्षांपासून तिला मानसिक त्रास होता. तिचा हा जन्म जणू त्रासदायक प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठीच झाला होता.

सनातनचे साधक पुरोहित सिद्धेश करंदीकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

१७ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली आणि प.पू. फडकेआजी यांनी जतन केलेली शेवंतीची २ फुले म्हणजे गुरुचरणांवर अर्पिलेले साधकजीवच !

११ डिसेंबर २००२ या दिवशी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी श्रीमती फडकेआजी (आताच्या प.पू. फडकेआजी) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली २ फुले दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी केरळ येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘ते ध्यानावस्थेत बसले असून सर्व देवता आणि ऋषिमुनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटले. या वेळी ‘सूक्ष्मातून अद्वितीय असे काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवले.

‘आदित्यहृदय स्तोत्र’ ऐकल्यावर श्‍वसनाचा होणारा त्रास आणि जाणवणारी अस्वस्थता दूर होणे

‘२०.११.२०१९ या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला अकस्मात् श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. मला दम्याचा त्रास असल्यामुळे ‘हा त्रास दम्यामुळे होत आहे’, असे मला वाटले; मात्र या वेळी मला थकवा आणि वेगळीच अस्वस्थता जाणवत होती.

फोंडा (गोवा) येथील साधक श्री. राजेंद्र नाईक यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी नाईक यांनी विविध माध्यमांतून अनुभवलेले देवाचे साहाय्य !

७.७.२०१८ या दिवशी माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक एका लग्न समारंभासाठी चारचाकी घेऊन गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर घरी परत येतांना वाटेत त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला.

परात्पर गुरुदेवांच्या चरणी किती मानावी कृतज्ञता ।

सूत्रसंचालन करणार्‍या साधकांमध्ये जाणवत होता शून्य अहंकार ।
परात्पर गुरुदेव वाटत होते, स्वयं श्रीविष्णूचा अवतार ॥ १ ॥

फोंडा (गोवा) येथील साधिका सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती.  त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.

महाप्रसादाच्या वेळी संतांविषयी प्रसंग सांगतांना मिठात ‘ॐ’चे दर्शन होणे

मी महाप्रसाद घेत घेत कृतज्ञताभावात ते ऐकत होतेे. तेव्हा ताटलीतील (वेगळ्या ताटलीत मीठ घेतले होते) मीठ घेतांना तिचे लक्ष मिठाकडे गेले आणि ती म्हणाली, ‘‘अगं, बघ ! मिठात ‘ॐ’ उमटला आहे.’’