श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या खोलीतील स्‍वच्‍छतेची सेवा करतांना साधकाला तेथील निर्जीव वस्‍तूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या सेवेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍याची संधी मिळाली. त्‍या काळात स्‍वच्‍छता सेवेच्‍या अंतर्गत मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या खोलीच्‍या स्‍वच्‍छतेची सेवा करायला मिळाली.

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे) हिला सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

‘सद़्‍गुरु नीलेशदादांचे (सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे) बोलणे अत्‍यंत शांत आणि मृदू आहे. ‘त्‍यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते. ‘त्‍यांच्‍या वाणीतून आनंदी फुलांचा वर्षाव होत आहे’ असे मला जाणवते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मस्‍थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्‍यांचे नाव दिले जाणे आणि त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून पुष्‍कळ चैतन्‍य सर्वत्र पसरत असून नागोठणे गाव हे साधनेचा मार्ग असलेले गाव होणार आहे’, असे वाटणे

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या हस्‍ते त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून चैतन्‍याच्‍या दैवी कणांचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात ओघ येत असून तो पूर्ण गावात (नागोठण्‍यामध्‍ये) पसरत आहे’, असे मला दिसले.

एकाच वेळी ३ टोमॅटोंचे घोस लागून सनातनच्‍या ३ गुरूंचे स्‍मरण करून देणारे कोल्‍हापूर सेवाकेंद्रातील टोमॅटोचे झाड !

वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍ट म्‍हणजे त्‍या झाडाला ‘३ टोमॅटोंचा एक घोस’, असे टोमॅटोंचे घोस लागले आहेत. ते घोस सनातन संस्‍थेच्‍या तीन गुरूंचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) स्‍मरण करून देतात.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये अडचणी येऊ नयेत, यासाठी महोत्‍सवाच्‍या आधीच आरंभ केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय आणि त्‍यांची मिळालेली फलनिष्‍पत्ती

हिंदुत्‍वनिष्‍ठांचे आश्रमदर्शन आणि सत्‍संग निर्विघ्‍नपणे पार पडावे, यासाठी केलेला जप

जळगाव येथील धर्माभिमानी श्री. आकाश चव्‍हाण यांच्‍यात साधनेमुळे झालेले पालट

‘मी (श्री. आकाश तुकाराम चव्‍हाण) हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याशी २०१९ पासून जोडलेलो आहे. समितीशी जोडले जाण्‍याआधी माझे जीवन अत्‍यंत अस्‍थिर, अशांत आणि दिशाहीन होते. त्‍या वेळी साधकांच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला योग्‍य जीवन जगण्‍याची दिशा दिलीत

‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’चे नाव ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ केलेले वाचून मनाची झालेली विचारप्रक्रिया !

वर्ष १९९० मध्‍ये सनातन संस्‍थेची स्‍थापना झाली. समाजाकडून साधना करून घेण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना आणि त्‍यामागील सिद्धांत अन् तत्त्वे जाहीर प्रवचनांतून सांगितली. त्‍यामुळे सहस्रो साधक साधना करू लागले.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे कार्य ईश्‍वराच्‍या अधिष्‍ठानानेच (साधनेनेच) होऊ शकणार असणे

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये सहभागी झालेल्‍या ज्‍या वक्‍तांनी नित्‍यनियमाने साधना करून आध्‍यात्मिक उन्‍नती केली आहे, अशांच्‍या तोंडूनच भाषणामध्‍ये पदोपदी कृतज्ञताभाव व्‍यक्‍त होतो.

गुरुस्‍तवन पुष्‍पांजली

राष्‍ट्रपुरुष समर्थ रामदासस्‍वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्‍या पहिल्‍या दशकामध्‍ये सद़्‍गुरुस्‍तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्‍यायोग्‍य कोणतीही गोष्‍ट किंवा वस्‍तू या नश्‍वर जगतात नाही. यासंबंधी विश्‍लेषण करत त्‍यांनी अत्‍यंत सुंदर शब्‍दांत गुरूंची महती वर्णिली आहे.

नांदते इथेच धर्मराज्‍य सारेच अनुभवती ।

अधिवेशनाला आलेले साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ आश्रम पहाण्‍यासाठी येतात. कुणी भक्‍तीभावाने, कुणी जिज्ञासेने, कुणी कुतूहलाने, तर कुणी आपुलकीने सारे पहातात. ते समजून घेऊन अनुभूती घेतात. इथल्‍या चैतन्‍याने सारे भारावून जातात.