संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !

आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्‍या लक्षावधी बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी संतोष होऊ शकेल का ?

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?

अर्पणदात्यांनो, सनातनचे साधक असल्याचे भासवून दिशाभूल करणार्‍यांपासून सावध रहा !

सनातनच्या अध्यात्मप्रसार कार्याचा अपलाभ घेण्यासाठी काही लोक सनातनच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि अर्पणदात्यांशी ओळख अन् जवळीक करून त्याचा दुरुपयोग करत असतात.

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

भारताच्या महान सुपुत्रांची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती !

सर्वसामान्य व्यक्तींना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ? कि धर्मांधांमुळे ते दुर्लक्ष करतात !

सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.

हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश

धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहेत; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्‍या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?’

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

‘पोलिसांच्या मारहाणीत नाही, तर मधमाशांनी चावा घेतल्याने आरोपीचा मृत्यू झाला’, असे सांगणार्‍या पोलिसांवर कोण विश्वास ठेवणार ?

बिहार राज्यात असलेल्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात बलथर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अनिरुद्ध यादव या तरुणाला डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावल्यावरून पकडून नेले होते.

‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू ठेवा’, असे यजमानांना सांगणार्‍या कर्जत (जिल्हा रायगड) येथील दिवंगत गद्रेआजी ! – सौ. अश्विनी कदम, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या साधक वितरक, रायगड

सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.