‘हिंदु राष्ट्र’ : दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १९ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १९ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
प्रारंभीपासूनच ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला, तर त्याच्या मनावर या नामजपाचा थोडाफार संस्कार लवकर होऊन आठ टप्प्यांची साधना करून पुढे मनोलयाच्या टप्प्याला जाण्यासाठी लागणार्या कालावधीच्या तुलनेत अल्प वेळेत तो या टप्प्याला पोचू शकतो.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !
‘पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणात दमटपणा अधिक असतो. त्यामुळे संगणक आपोआप बंद होणे, ‘रिस्टार्ट’ होणे आदी अडचणी येऊन सेवेतील वेळ वाया जातो.
‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.
आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.
आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे.
आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने खालील माहिती आवश्यक आहे.
रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. सध्या बाहेर सर्वत्र ऑक्सिजनाचा तुटवडा भासत आहे.
‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे.