सातारा, ३ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात सरासरीहून अल्प पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पहाता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवावा, तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आवर्तन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवा ! – शंभूराज देसाई
धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवा ! – शंभूराज देसाई
नूतन लेख
- पोर्शे अपघाताच्या प्रकरणी भक्कम खटला प्रविष्ट करू ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
- पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि चालक यांची चौकशी
- पंतप्रधानांनी मुलांसाठी तृणधान्यापासून ‘सुपरफूड’ (पौष्टिक अन्न) बनवण्याचा केलेला निर्धार म्हणजे उत्तम पर्याय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज !
- डोंबिवलीत बॉयलरचा भीषण स्फोट ६ जणांचा होरपळूनमृत्यू, तर ४८ जण घायाळ !
- अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !