हरिद्वार येथील धर्मसंसदेत कथित चिथावणीखोर भाषण केल्याचे प्रकरण !

नवी देहली – हरिद्वार येथे धर्मसंसदेत कथित चिथावणीखोर भाषण केल्याच्या प्रकरणी जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन संमत केला आहे. जितेंद्र त्यागी यांच्यावर हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत इस्लाम आणि पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र त्यागी यांना सर्वोच्च न्यायालयाने ३ मासांसाठी अटींसह जामीन संमत केला होता.
Supreme Court Grants Bail To Jitendra Tyagi In Hate Speech Case @Deepankar_0047 https://t.co/f6K6EtcQvL
— Live Law (@LiveLawIndia) September 12, 2022
काही मासांपूर्वी वसीम रिझवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला होता. त्यानंतर संपूर्ण देशात त्यांच्या धर्मांतराची चर्चा चालू झाली होती. हरिद्वार येथे धर्मसंसदेत त्यांनी कथित चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्यांच्याविषयीचा विरोध आणखी वाढला होता. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत