प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार

बीड – जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.
८ एप्रिल या दिवशी आरोग्य विभागाकडे केवळ २ सहस्र ६०० लसींचे डोस उपलब्ध होते. यातील येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर लसीचे २०० डोस शिल्लक होते आणि ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली. यात नागरिक लसीकरणासाठी थेट लसीकरण केंद्रात घुसल्याने आरोग्य कर्मचार्यांना पोलिसांना पाचारण करावे लागले.
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !