६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. कल्पना कार्येकर यांनी केलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

सौ. कार्येकर यांनी हे स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी आणि गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.

‘सेवेच्या माध्यमातून साधकांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सतत प्रयत्नरत असणारे आणि साधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे सद्गुरु सत्यवान कदम !

‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, सर्व साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी अन् सेवेच्या माध्यमातून सर्वांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सद्गुरु सत्यवानदादा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील साधकांचा सत्संग घेतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.

‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू घालवण्यासाठी साधिकेने केलेले चिंतन आणि तो न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न !

जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.

‘आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे अन् त्याप्रमाणे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे वाटून पुढील सेवा चांगली करता येणे

‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) एका साधिकेला विचारले, ‘‘तू थकलीस का ?’’ तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आपण कधीच थकत नसतो. आपल्यात असलेली आध्यात्मिक ऊर्जा संपते; म्हणून आपण थकतो.