श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।

सद्गुरु बिंदाई अन् सद्गुरु अंजलीताई।
असे आपल्या भूतलावरील वैकुंठातील गौराई ॥ १ ॥

भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व

आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.

पू. पद्माकर होनप यांच्याशी बोलल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती

१.७.२०१९ या दिवशी मी संध्याकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या सर्वांगाला कंड येत होती. माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता; म्हणून मी उठून बाहेर आले.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !

‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्‍वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करतांना कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या अनुभूती

‘मला होणार्‍या काही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी १३.१२.२०१६ या दिवशी मला ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. देवाच्या कृपेने माझा नामजप चालू झाला आणि या नामजपामुळे मला पुढील अनुभूती आल्या.

श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात दर्शन देऊन गुरुचरित्र वाचण्याची आठवण करून देणे

स्वप्नात श्री स्वामी समर्थांचे विराट रूपात दर्शन होऊन त्यांनी ‘तू मला विसरलास का ?’, असे म्हणताच जाग येणे

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था ।

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था, गातो तुझीच रे गाथा ।
हात जोडूनी तुझ्याच चरणी, ठेवितो मी माथा ॥ १ ॥

भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टरांसम गुरु ।

ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥

सैदापूर (गाजीपूर, वाराणसी) येथील सौ. प्रतिभा पांडेय यांना आलेल्या अनुभूती

साधनेतील अडचणी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगण्याचा विचार मनात येणे आणि त्यानंतर ‘मनातील सर्व विचार परात्पर गुरुदेवापर्यंत पोचत आहेत अन् तेही सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अडचणी सांगण्यास सांगत आहात’, असे जाणवणे

पतीनिधनानंतर नैराश्य आल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानंतर जीवनाला मिळालेली कलाटणी आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेली भावजागृतीची अनुभूती

पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे