सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्याने मनुष्यजन्माचे सार्थक झाले, असे वाटणार्या चिंचवड, पुणे येथील सौ. जयश्री सुभाष जाधव (वय ७२ वर्षे) !
केवळ परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने हे विचार मला लिहिता आले. माझी क्षमता नसतांनाही गुरुमाऊलीनेच माझ्याकडून हे लिहून घेतले. याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’