सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शास्‍त्रशुद्ध माहिती मिळाल्‍याने मनुष्‍यजन्‍माचे सार्थक झाले, असे वाटणार्‍या चिंचवड, पुणे येथील सौ. जयश्री सुभाष जाधव (वय ७२ वर्षे) !

केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेने हे विचार मला लिहिता आले. माझी क्षमता नसतांनाही गुरुमाऊलीनेच माझ्‍याकडून हे लिहून घेतले. याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील ध्‍वजपथकामध्‍ये सेवा करायला मिळाल्‍यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

भाव ठेवून सराव करतांना मला थकवा जाणवला नाही आणि गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

नामजप करतांना ‘कोणते ध्‍येय ठेवून साधनेचे प्रयत्न करू ?’, असे सूक्ष्मातून श्रीकृष्‍णाला विचारणे आणि श्रीकृष्‍णाने सांगितल्‍याप्रमाणे नामजप केल्‍यामुळे सत्‍संगात सांगितलेले साधनेचे ध्‍येय पूर्ण होणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील साधिका सौ. निवेदिता जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

एका शिबिरासाठी गोव्‍याला जातांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर प्रवासातील अडचणी दूर होणे

तिकीट मिळाल्‍याची निश्‍चिती नसतांना एका अनोळखी व्‍यक्‍तीने आगगाडीतील तिची एक जागा आम्‍हाला दिली. त्‍यामुळे देवाच्‍या कृपेने आमची गोव्‍यापर्यंत जाण्‍याची चांगली सोय झाली आणि गोव्‍याला वेळेत पोचता आले.’

दुर्धर व्याधीतही ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा।’, अशी अवस्था अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर !

‘साधनेने प्रारब्ध न्यून होते आणि तीव्र साधना अन् गुरुकृपा यांनी ते नष्ट होते’, हे मला ठाऊक होते; परंतु ‘साधनेने चिरंतन आनंदावस्था कशी मिळते’, हे सौ. नम्रतावहिनींच्या उदाहरणातून कळले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणार्‍या ठाणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीमधील ‘विसरलो देहभान मी संसारी । दंग झाले माझे मन मंदिरी।’, अशी अवस्था ठाकूरकाकू अनुभवत आहेत’, असे वाटले.

हसतमुख, सेवेची तळमळ असलेल्‍या आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेल्‍या ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे) !

 ‘वर्ष १९९८ मध्‍ये माझा ‘सनातन संस्‍थे’शी पहिल्‍यांदा संबंध आला. त्‍यामुळे माझा श्री. नंदकिशोर ठाकूर आणि सौ. नम्रता ठाकूर (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) या साधकांशीही परिचय झाला. ते नौपाडा भागातील प्रतिष्‍ठित घराण्‍यातील होते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वाद दिल्‍याने ‘कविता आणि लेख लिहिणे’ यांद्वारे पू. शिवाजी वटकर यांनी केलेली लेखनसेवा !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अध्‍यात्‍म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे, तसेच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत !’, यांविषयी आपण भाग ९ मध्ये पाहिले. आज पुढील भाग पाहू.

श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांचा मुलगा श्री. विक्रम डोंगरे यांना जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

‘जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांमागे आध्‍यात्मिक कारण असते’, या आध्‍यात्मिक सिद्धांताची प्रत्‍यक्ष अनभूती घेणे