विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. विजयादशमीच्या निमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्‍याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.

दसरा (विजयादशमी)

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

देवीची शक्तीपिठे

देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तुत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे.

शांत आणि स्थिर असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १६ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. जयेश ओंकार कापशीकर हा या पिढीतील एक आहे !

‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.

शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

नवरात्रोत्सवानिमित्त या लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.

सनातनचे साधक श्री. अनिल सामंत यांचे गायन ऐकतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाचे सूक्ष्म स्तरीय परिणाम

श्री. सामंत यांचे मन निर्मळ असून त्यांच्यात अल्प अहं असल्याने त्यांच्या गायनातून गाण्यातील रचनेत दडलेली सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती पूर्णपणे प्रगट होणे…