सातारा, २० जुलै (वार्ता.) – अनेक मासांनंतर सातारा नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू केली आहे. त्यामुळे ‘या मोहिमेमध्ये पालिकेने सातत्य ठेवावे’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना पालिकेला असे सांगावे लागणे लज्जास्पद ! – संपादक) मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने सातत्याने वाहतूककोंडी होते. फेरीवाले आणि व्यापारी यांनी राजपथावरील पदपथावर अतिक्रमण केले आहे. याविषयी अनेक वेळा सामाजिक प्रसारमाध्यमे आणि स्थानिक वृत्तपत्रे यांतून आवाज उठवूनही पालिका प्रशासन कृती करत नव्हते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सातारा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ !
सातारा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ !
नूतन लेख
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रहित करून तो पैसा मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करावा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
बेपत्ता मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द !
पालखी सोहळ्यासाठी बाँबशोधक आणि नाशक पथकांसह पोलीसयंत्रणा सज्ज !
कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !
२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !