
पराभव न होऊ देण्यासाठी शौर्य-धैर्य पराक्रमासह युक्तीचाही अवलंब करावा लागतो. युद्धाचा प्रसंग आल्यानंतर शत्रू कोण आहे, ? त्याचे शील-चारित्र्य कसे आहे ? हे लक्षात घेऊन वागावे लागते. सज्जन आणि दुष्ट व्यक्ती यांचे शत्रूत्व सारख्याच मापाने मोजून चालत नाही, हे सर्व शिकवणारे सोदाहरणसविवेचन पटवून देणारे भगवान श्रीकृष्णाचे दिव्य भव्य चरित्र आपण जसे लक्षात ठेवावयास पाहिजे होते, तसे ते ठेवले नाही. आपण श्रीकृष्णभक्ती केली, पण सज्जनांच्या रक्षणाकरता, दुर्जनांच्या विनाशाकरता आणि धर्माच्या संस्थापनेकरता असलेल्या श्रीकृष्णाच्या राजकारणाचे कधी अनुकरण केले नाही. (साभार : ग्रंथ ‘वाटा आपल्या हिताच्या’)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !