‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, याची कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने घेतलेली अनुभूती !

परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवतांना अव्यक्त भाव असणे आणि अनुभवल्यावर भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

परम पूज्‍यांच्‍या सान्‍निध्‍यात आध्‍यात्मिक प्रवासात मार्गस्‍थ होऊ शकतो ! – तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, सुप्रसिद्ध तबलावादक

मी परम पूज्‍यांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायला आलो होतो. त्‍यांना भेटून मला मनापासून आणि पुष्‍कळ आनंद झाला. त्‍यांच्‍याकडे पहातांना ‘अतिशय तेजःपुंज व्‍यक्‍तीमत्त्व कसे असते ?’, ते कळले.

हिंदूसंघटनासाठी आध्‍यात्मिक शक्‍तीचा मार्ग गुरुजींनी दाखवला ! – (पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्‍वरस्‍वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्‍यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्‍यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्‍कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो….

सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

जागतिक कीर्तीचे ज्योतिषी तथा वास्तूविशारद पंडित सतीश शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. पद्मा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या कार्याविषयी निरनिराळी माहिती दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ती अत्यंत जिज्ञासेने ऐकली…..

परात्पर गुरुदेवांच्या दैवी चैतन्यामुळे हिंदुत्वाचे कार्य संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे ! – अर्जुन संपथ, ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)       

परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून संपूर्ण देशभर राष्ट्ररक्षण आणि अध्यात्मप्रसार यांचे कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांना (साधकांना) सिद्ध केले आहे.

प.पू. आठवले गुरुजींनी घालून दिलेले सिद्धांत खर्‍या साधक कलाकारांना दिशा देत रहातील ! –  पंडित निषाद बाक्रे, शास्त्रीय गायक, ठाणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याभोवती प्रकाशमान वलय जाणवल्यावर ‘आध्यात्मिक शक्ती त्यांच्या ठायी वास करत आहे’, असे लक्षात येणे…..

ग्‍लानी आलेल्‍या धर्माला तेजतत्‍व देण्‍याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्‍था यांनी केले ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, डोंबिवली

प.पू. भक्‍तराज महाराज यांचे शिष्‍य या दृष्‍टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्‍यांच्‍याकडून भक्‍तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्‍त केला आहे. केवळ प्राप्‍त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्‍या उक्‍तीप्रमाणे त्‍यांनी त्‍यांचे अवघे आयुष्‍यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्‍थेचा डोलारा उभा केला.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी आध्यात्मिक धाग्याने जोडले गेलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

च्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये असे काहीतरी आहे की, एकदा त्यांच्याकडे गेलेली व्यक्ती त्यांचीच होते ! याच निरपेक्ष प्रीतीमुळे जिज्ञासू अथवा मान्यवर पहिल्या भेटीतच त्यांच्याशी कशा प्रकारे जोडले जातात, हे या निमित्ताने पाहूया !

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

साधकांचे परम दैवत आणि अविनाशी गुरुतत्त्वाचे साकार रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चांगले प्रयत्न करणार्‍यांना प्रोत्‍साहन देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्‍णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्‍य कुटुंबीय यांच्‍यासह सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले.