
वाळपई, ४ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात पथदीपांसाठी खांब उभारण्यात आलेले आहेत; मात्र गावात पथदीप नाहीत. वीज खात्याने गावात वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीवरून करमळी या गावातील नागरिकांनी वीज खात्याच्या वाळपई कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !