
वाळपई, ४ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात पथदीपांसाठी खांब उभारण्यात आलेले आहेत; मात्र गावात पथदीप नाहीत. वीज खात्याने गावात वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीवरून करमळी या गावातील नागरिकांनी वीज खात्याच्या वाळपई कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !