वाळपई, ४ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात पथदीपांसाठी खांब उभारण्यात आलेले आहेत; मात्र गावात पथदीप नाहीत. वीज खात्याने गावात वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीवरून करमळी या गावातील नागरिकांनी वीज खात्याच्या वाळपई कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > करमळी, वाळपई येथील नागरिकांचा खंडित वीजपुरवठ्याच्या विरोधात वीज खात्यावर मोर्चा
करमळी, वाळपई येथील नागरिकांचा खंडित वीजपुरवठ्याच्या विरोधात वीज खात्यावर मोर्चा
नूतन लेख
- पुण्याचा पारा ४३.५ अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या !
- नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
- हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या धर्मांधाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)