दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ स्वरक्षणवर्गाला गुरुकृपेने मिळालेला चांगला प्रतिसाद !
‘स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आता दळणवळण बंदीमुळे होणार नाही’, असा विचार मनात येत होता. गुरुकृपेने जेव्हा हे शिबिर ‘ऑनलाईन’ झाले, तेव्हा नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आणि निर्गुण तत्त्व अनुभवता आले.