‘मुलीची साधना व्हावी’, यासाठी तिला सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

आईची पूर्वीपासूनच देवावर श्रद्धा असून तिला अध्यात्माचीही आवड होती. आईला लग्नानंतर पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु त्या वेळीही तिची देवावरील श्रद्धा न्यून न होता, ती दृढ होत गेली.

वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांची क्षमता आणि साधना वाढवा !

‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्‍या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातून साधिकेने उलगडलेले त्यांचे दैवी गुणमोती !

परात्पर गुरुदेवांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि त्यांचे अस्तित्व यांतून त्यांची प्रीती व्यक्त होत असते. साधकांकडून ते कसलीही अपेक्षा करत नाहीत. साधकांनी साधनेचे प्रयत्न केले, तर चांगलेच आहे; मात्र त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, तरी त्यांना संयमाने मार्गदर्शन करतात.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘दैवी सत्संगा’त श्रीरामतत्त्व अनुभवतांना कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैवी बालक आणि युवा साधक यांचा सत्संग होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्‍या ग्रंथांतील बहुतेक ज्ञान अनुभवजन्‍य असणे

‘मी अध्‍यात्‍माचा अभ्‍यास करतांना देव मला विविध अनुभूती देतोे आणि ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे शास्‍त्र सांगतो. हे अनुभवजन्‍य ज्ञान असल्‍यामुळे समाजाला सांगणे सोपे जाते.’

‘देवद आश्रमातील चैतन्‍यामुळे सर्व प्राणीमात्रांना तेथे यावे’, असे वाटणे आणि त्‍यांना ‘हे आपल्‍या उद्धाराचे क्षेत्र आहे’, अशी जाणीव असणे

गुरूंचा आश्रम हा सर्व प्राणीमात्रांसाठी ‘वैकुंठधाम’ म्‍हणजे ‘मोक्षधाम’ आहे’, याची अनुभूती आमच्‍यासारख्‍या मानवांप्रमाणे अन्‍य योनीतील जीवही घेत आहेत.

स्‍मृतीभ्रंश होऊनही केवळ श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण असणारे श्री. सत्‍यनारायण तिवारी !

श्री. सत्‍यनारायण तिवारी यांच्या आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा, त्यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍यात जाणवलेले पालट देत आहोत.

जळगाव सेवाकेंद्रातील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘गुरूंची कृपा साधनेवरच अवलंबून असते आणि ती पैशाने कधीच विकत घेता येत नाही’, हे प्रत्‍यक्ष अनुभवणे!

‘घरातील एक व्‍यक्‍ती साधनेला लागली, तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो’, याची गुरुदेवांच्‍या कृपेमुळे साधिकेला आलेली प्रचीती !

पूर्वीच्‍या काळी संत जनाबाई, संत तुकाराम महाराज यांना विठ्ठल साहाय्‍य करायचा. त्‍यांचा प्रपंच चालवायचा. कलियुगात श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुमाऊलीच माझे घर सांभाळत आहे’, याची मी अनुभूती घेत आहे….

प्रत्‍येक साधकाच्‍या अंतर्मनात  सदैव विद्यमान असलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

देहाला आरंभ आणि अंत असून काळाच्‍या मर्यादा असू शकतात; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ना आरंभ आहे, ना अंत ! ते कालातीत आहेत; कारण ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ हे एक तत्त्व आहे. त्‍याला आदि नाही आणि अंतही नाही…..