लग्‍न कि ‘इव्‍हेंट’ ?

लग्‍नातील मंडपदेवता प्रतिष्‍ठा, मंगलाष्‍टके, अक्षतारोपण, गौरीहरपूजन, मधुपर्कपूजन, कन्‍यादान, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, लाजाहोम हे सारे अत्‍यंत अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्‍याचे संस्‍कार अन् देवतांना आवाहन करणारे विधी आहेत. केवळ ‘इव्‍हेंट’मध्‍ये ते चैतन्‍य कसे येणार ?

निरागस विश्वाला छेद !

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहोत. समाज त्यागापेक्षा भोगाकडे वळल्यामुळे ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीच्या अगदी विरोधी ठरणारी अन् लाजिरवाणी अपकृत्ये समाजात दिवसेंदिवस वाढू लागली आहेत.

करमणूक सुयोग्य हवी !

‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !

विकृत करमणूक नको !

समाजमनावर परिणाम करणारे चित्रण प्रसारित होऊ न देणे हे ‘सेन्सॉर बोर्डा’चे दायित्व आहे. ते त्यांनी कितपत निभावले आहे ? असाच प्रश्न आता त्यामुळे पडत आहे. असा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमा करत आहे. हे कुठल्या समाजाचे लक्षण आहे ? हाही विचार व्हायला हवा.

दूध वाया घालवणे योग्य ?

पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत.

विकृतीचे समर्थन घातकच !

पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला.

खरी श्रीमंती !

‘कष्ट करणारे हातच सुंदर दिसतात’, हा बोध यातून घ्यायला हवा. बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच भावी पिढी खर्‍या अर्थाने श्रीमंत होईल !

पोषण आहारात अंडी नकोच !

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शाकाहारी चळवळीसह अनेक संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

विवाहविधीचे पाश्चात्त्यीकरण रोखा !

अमेठी जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) जगदीशपूर येथे लग्न समारंभात ‘डीजे’ वाजवल्यामुळे मुसलमान तरुणाचा निकाह सोहळा पार पाडण्यासाठी आलेल्या मौलानाने वधू-वरांचा निकाह करण्यास नकार दिला.

खादाड शिक्षणसम्राट !

‘विशेष चौकशी पथका’ने शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी सामाजिक न्याय विभागातील २५० अधिकार्‍यांना नोटीस पाठवल्याचे वृत्त वाचनात आले.